दुष्काळामुळे राज्यात पाणी टंचाईचे संकट गहिरे होत असताना या वर्षाची होळी आणि धुळवड सणांत पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचतीचा संकल्प विविध स्तरांतून व्यक्त केला जात आहे. अशातच आपण पाण्याचे फुगे, भरलेल्या पिचकार्या आणि भिजकी धम्माल कशी काय करू शकतो राव! म्हणूनच होळीत होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी दै. धावते नवनगरने पाणी बचतीबाबत जनजागृती करण्याचे ठरविले. यालाच सकारात्मक प्रतिसाद देत नवी मुंबईतल्या अनेक तरूण-तरूणींनी व सोसायट्यांनी दिलेल्या प्रतिक्रीया... विथ बायलाईन
No comments:
Post a Comment